महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापुरामुळे उद्भवलेली भीषण स्थिती !
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !
कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली.
११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.
पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते.
या संज्ञांचे अर्थ सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी …
सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने साहाय्य मागितले. यावर श्री. आणि सौ. काकडे यांनी त्या दोन्ही महिलांना स्वतःच्या घरी आणून रात्री भोजन दिले.
आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे पू. (सौ.) अश्विनी पवार ९ ऑगस्टला यांनी घोषित केले.
राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी नुकतेच जिल्हाधिका-यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते