अमेरिकेत अनेक उपचारांनी बरा न झालेला कर्करोग भारतात ‘पंचगव्य’ चिकित्सेने झाला बरा !

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अमित वैद्य यांना ‘पंचगव्य’ चिकित्सेमुळे लाभले नवीन आयुष्य !

सत्संग १७ : आध्यात्मिक उपाय (मीठ-पाणी)

आजच्या सत्संगात आपण त्यांपैकी एक असलेल्या मीठ-पाण्याच्या उपायांविषयी जाणून घेणार आहोत. अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी मीठ पाण्याचे उपाय अत्यंत सोपे आणि प्रभावी आहेत. नियमितपणे मीठ पाण्याचे उपाय केल्यास शरीरातील अनिष्ट शक्ती नष्ट करणे शक्य होते.

सत्संग १६ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (सात्त्विक कापूर आणि अत्तर)

आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांमुळे आपले शरीर, मन, तसेच बुद्धी यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट आवरण दूर होते. आध्यात्मिक उपायांमुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते. आजच्या सत्संगात आपण सात्त्विक कापूर आणि अत्तर उपायांविषयी जाणून घेऊया.

सत्संग १५ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (प्रार्थना)

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना बनवणे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या लेखात आपण स्वयंसूचना बनवतांना ती प्रभावी होण्यासाठी आणि मनाकडून लवकर स्वीकारली जाण्यासाठी काय सूत्रे लक्षात घ्यायला हवीत, याविषयी जाणून घेऊया.

दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

दत्त जयंती निमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

नागरिकांना कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास किंवा पारितोषिक लागल्याची ‘लिंक’ पाठवून ती क्लिक करण्यास सांगितले की, त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करावे. तसेच अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये !

ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मदेवाचे पुरातन मंदिर

वाळपईपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले ब्रह्माकरमळी हे एक छोटेसे गाव. या गावात ब्रह्मदेवाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे; कारण भारतात ब्रह्मदेवाची केवळ ५ मंदिरे असून त्यांपैकी एक हे आहे. त्यामुळे या गावात पर्यटकही येतात.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

सत्संग १३ : स्वयंसूचनांचे महत्त्व

स्वयंसूचना म्हणजे काय, तर स्वतःकडून होणार्‍या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार, भावना, प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच आपल्या अंतर्मनाला म्हणजे चित्ताला सकारात्मक सूचना देणे.