कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्यासह व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

भगवंत भावाचा भुकेला असतो ! भक्ताच्या भक्तीला प्रतिसाद देण्यासाठी तो आतुर असतो ! कधी व्रत-वैकल्यांच्या माध्यमातून, कधी स्वप्नदृष्टांताद्वारे, तर कधी अनुभूतींच्या माध्यमातून तो भक्तांना भगवंतभेटीची पुढची पुढची दिशा दाखवतो ! याची प्रचीती आज सनातनच्या साधकांनी घेतली.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह अन्य साधकांनीही पू. आजींच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेतले. पू. आजींच्या पार्थिवावर २२ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा आणि सनातनचे साधक श्री. राजेश मंगळवेढेकर यांनी अंत्यसंस्कार केले.

एखाद्याला नामजपादी उपाय शोधून देतांना त्या व्यक्तीचा त्रास, त्याची आध्यात्मिक पातळी, वाईट शक्ती करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करा !

त्रास होणारे साधक किंवा संत यांची आध्यात्मिक पातळी, ते करत असलेले समष्टी कार्य, त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास, वाईट शक्ती त्यांच्यावर करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करून नामजप, करावयाची बोटांची मुद्रा आणि त्या मुद्रेने करावयाचा न्यास शोधून द्यावा.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपल्यालाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून हिंदूंनाही धर्मशिक्षण द्यावे लागेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कर्मचार्‍यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिबिर

खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे केले, तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात यश मिळते.

रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !

कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

२०.११.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

श्रीमती विजया दीक्षित यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या दिनी सनातनच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंददायी घोषणा केली.

कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.