आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी

कलियुगांतर्गत कलियुग संपणार असून आता कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे. अधर्माची परिसीमा गाठणार्‍या मनुष्याने स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वत:च आखून ठेवला आहे. अधर्माचा नाश होण्यासाठी कोणते तरी महाभारत घडतेच.

भाज्यांची उन्हाची आवश्यकता

बर्‍याचदा सर्वांनाच, त्यांतही नवीन बागकर्मींना काही प्रश्न नेहमी पडत असतात अन् ते म्हणजे ‘कुठल्या भाज्यांना किती ऊन लागते ? भाज्यांच्या पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची आवश्यकता काय असते अन् आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट ऊन असो किंवा सूर्यप्रकाश, आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो ?’ या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख !

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

तुम्हाला नैसर्गिक शेतीचे प्रकल्प पाहून आश्‍चर्य वाटेल. ‘हे असे कसे होऊ शकते ?’, असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील. (या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीच) आम्ही या प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रज्ञांना, तसेच असंख्य शेतकऱ्यांना जोडले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे शोधनिबंध सिद्ध आहेत.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

भूमीमध्ये फॉस्फरस, यशद (झिंक), पोटॅश, तांबे यांसारखे अनेक खनिज घटक असतात; परंतु हे घटक स्वतःहून वनस्पतीला अन्न म्हणून उपलब्ध होत नाहीत. गांडूळ, तसेच भूमीतील सूक्ष्म जीवाणू त्या घटकांपासून अन्न निर्माण करतात आणि वनस्पतींच्या मुळांना देतात.

कोरोना ज्वर आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदीय उपचार

जर वैद्यांनी याप्रमाणे चिकित्सा केली, तर कोरोना ज्वर असो किंवा कुठलाही ज्वर असो रुग्णाची गंभीर परिस्थिती उद्भवणे, रुग्णाला रुग्णालयात भरती करायची वेळ येणे याची शक्यता खूप न्यून होऊ शकते.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग २)

जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग १)

गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !

शेतमालातील रासायनिक अंश : दैनंदिन आहारात समाविष्ट झालेले विष !

‘मॅगी या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांविषयी देशात भरपूर चर्चा झाली; मात्र घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते.x`

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.