‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक न करता ते दूध अनाथांना द्या’, असे धर्मद्रोही आवाहन करणार्‍यांना बाणेदारपणे पुढील उत्तर द्या !

दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्‍वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा उपयोग केलेला असूनही तिच्यामुळे कोणतेही तोटे होत नसून उलट आध्यात्मिकदृष्ट्या लाभच होत असणे आणि ती उदबत्ती धर्मशास्त्राविरुद्धही नसणे

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूची काडी असूनही ती पेटवल्यावर धूप पेटवल्यावर ज्याप्रकारे त्याच्यामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा आढळली, जवळपास तेवढीच सकारात्मक ऊर्जा सात्त्विक उदबत्तीमध्ये आढळली.

ऋग्वेदातील ऋचांचे (श्‍लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे भासविणारे धूर्त ख्रिस्ती !

हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या हेतूने ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जातात. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या ‘KNOW THE TRUTH AND TRUTH WILL SET YOU FREE या शीर्षकाखाली प्रसारित होत असलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’ संदेश !

सनातन प्रभातविषयी आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती प्रकाशित झाल्यावर थयथयाट करून दैनिकावर कारवाई करण्याची भाषा करणारे ‘मॅक्स महाराष्ट्र’ !

‘मॅक्स महाराष्ट्र’ या ब्लॉगवर (http://maxmaharashtra.com/6075 वर) २५ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखालील लेखाच्या संदर्भात टीका करण्यात आली आहे.

पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रांच्या शक्तीच्या संदर्भात केलेला अपप्रचार आणि त्याचे खंडण

रा.स्व. संघाचे नेते श्री. इंद्रेश कुमार यांनी चीनच्या विरोधात मंत्रशक्तीचा वापर करण्यासाठी भारतियांना एका मंत्राचे उच्चारण करण्याचे आवाहन केले. यावरून पोटशूळ उठलेले एन्डीटीव्हीचे पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी जन गण मन की बात या कार्यक्रमात हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रशक्तीची खिल्ली उडवली आहे.

दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून हिणवणार्‍या धर्मद्रोही विचारांचे खंडण !

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत.

एका इस्लामी देशात कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे.

धर्मशिक्षणाचा अभाव : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा

हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी धारण केलेले श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार पाहून तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेल्या टीकांचे खंडण !

‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दिव्य सोहळा होता.