धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग १)

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

‘व्रत’ यासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

धर्मग्रंथांसंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते.

‘विवाहसंस्कारा’संबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी ‘विवाहसंस्कारा’संबंधी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण पुढे दिले आहे.

गुरूंविषयी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण !

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

अध्यात्मविषयक अपसमज (भाग ३)

अध्यात्माविषयी समज असण्यापेक्षा बर्‍याच व्यक्तींच्या, विशेषतः युवावर्गाच्या, मनात अपसमजच जास्त असतात. हे अपसमज कोणते, म्हणजेच ‘अध्यात्म म्हणजे काय नाही’, हे आपण आता समजून घेऊ.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

अध्यात्मविषयक अपसमज (भाग १)

अध्यात्माविषयी समज असण्यापेक्षा बर्‍याच व्यक्तींच्या, विशेषतः युवावर्गाच्या, मनात अपसमजच जास्त असतात. हे अपसमज कोणते, म्हणजेच ‘अध्यात्म म्हणजे काय नाही’, हे आपण आता समजून घेऊ.