शिव-पार्वती, ३३ कोटी देवता, सप्तर्षी आणि कामधेनू यांच्या वास्तव्याने पुनित झालेली जम्मू येथील ‘शिवखोरी’ गुहा !

शिवभक्त भस्मासुराने शिवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिव त्याला ‘वर’ मागायला सांगतो. तेव्हा भस्मासुर शिवाकडे ‘अमरत्व’ मागतो.

पौराणिक इतिहास लाभलेले माळवा (मध्यप्रदेश) येथील जगप्रसिद्ध ‘बाबा वैजनाथ महादेव मंदिर’ !

माळव्यातील (मध्यप्रदेशातील) अगर गावाच्या उत्तरेला अनुमाने ४ कि.मी. अंतरावर बाबा वैजनाथ महादेवाचे प्राचीन आणि जगप्रसिद्ध मंदिर आहे.

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील कनकदुर्गा मंदिर

आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी असलेले मोठे शहर म्हणजे ‘विजयवाडा’ ! येथे कृष्णेच्या काठी ‘इंद्रकीलाद्री’ नावाचा पर्वत असून येथे ऋषिमुनींनी तपश्चर्या केली होती. ‘

शरयु तिरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी !

सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेल्या अयोध्यानगरीतील पवित्रतम वास्तू !

अयोध्या नगरीत आणि परिसरात प्रभु श्रीरामाशी निगडित स्मृती जपलेली १५० हून तीर्थस्थाने आहेत.

कर्नाटकातील हंगरहळ्ळी येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

काश्मिरी खोर्‍यातील अनेक वर्षे बंद असलेल्या काही मंदिरांची माहिती

वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणा-या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.

भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी काश्मीरमधील श्री खीर भवानीदेवी !

श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे.

काश्मीरची ग्रामदेवता श्री शारिकादेवी

जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री त्रिपुरसुंदरी देवीचे त्रिपुरा येथील जागृत मंदिर, तेथील इतिहास आणि वैशिष्ट्ये

महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.