पौराणिक इतिहास लाभलेले माळवा (मध्यप्रदेश) येथील जगप्रसिद्ध ‘बाबा वैजनाथ महादेव मंदिर’ !
माळव्यातील (मध्यप्रदेशातील) अगर गावाच्या उत्तरेला अनुमाने ४ कि.मी. अंतरावर बाबा वैजनाथ महादेवाचे प्राचीन आणि जगप्रसिद्ध मंदिर आहे.
माळव्यातील (मध्यप्रदेशातील) अगर गावाच्या उत्तरेला अनुमाने ४ कि.मी. अंतरावर बाबा वैजनाथ महादेवाचे प्राचीन आणि जगप्रसिद्ध मंदिर आहे.
आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी असलेले मोठे शहर म्हणजे ‘विजयवाडा’ ! येथे कृष्णेच्या काठी ‘इंद्रकीलाद्री’ नावाचा पर्वत असून येथे ऋषिमुनींनी तपश्चर्या केली होती. ‘
सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली.
अयोध्या नगरीत आणि परिसरात प्रभु श्रीरामाशी निगडित स्मृती जपलेली १५० हून तीर्थस्थाने आहेत.
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणा-या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.
श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे.
जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.
श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.