श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मीचे माहात्म्य !

‘काशी क्षेत्राहून जवभर सरस असणारे, मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती देणारे करवीर क्षेत्र इ.स. पूर्व ५ व्या किंवा ६ व्या शतकातील आहे’, असे मानले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती ज्या हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची बनवली आहे, त्यावरूनही या देवालयाची प्राचीनता सिद्ध होते.

बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सनातन-निर्मित उभ्या असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र यांच्या संदर्भातील प्रयोग

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रात ती उभी दाखवली आहे. अनेकदा हितचिंतक आणि साधक या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्र सुचवतात, श्री लक्ष्मीदेवी उभी न दाखवता ती बसलेली हवी.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी काही जण या प्रचलित मंत्राचा जपही करतात. ५.६.२०१७ या दिवशी ‘गायत्री जयंती’ आहे. त्यानिमित्त गायत्रीदेवीची चरणी कोटी कोटी प्रणाम करून तिच्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया.

देवीचे माहात्म्य !

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

काली

काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

देवीची शक्तीपिठे

महाराष्ट्र भूमीत वसलेली देवीची तीन शक्तीपिठे आणि एक अर्धपीठ हे संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक शक्तीचे कशा प्रकारे नियंत्रण करत आहेत, याविषयीचे ज्ञान या लेखातून जाणून घेऊया.