अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

ॐ चा नामजप आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्‍विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही.

मयूरेशस्तोत्रम्

हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे – कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते.

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता सर्वत्र वाढत आहे. त्यासाठी उपाय करतांना देवतांचे नामजप, मुद्रा आणि न्यास यांच्यामुळे लाभ होत नसल्यास पुढील नामजप करावा.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.

सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते आध्यात्मिक उपायांसाठी उपयुक्त !

सनातनचे २४ वे संत पू. नंदकुमार जाधव (पू. जाधवकाका) यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. ते बालवयापासून भावगीते वगैरे गात असत. साधनेत आल्यावर ईश्वराप्रती वृद्धिंगत झालेल्या भावामुळे त्यांच्या आवाजात होत गेलेला पालट, त्या गायनाचा समष्टीवर होणारा परिणाम, संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे ती आध्यात्मिक उपाय करण्यात उपयुक्त कशी आहेत आणि पर्यायाने साधनेचे महत्त्व यांविषयी आपण प्रस्तूत लेखातून जाणून घेऊया.

मानस सर्व देहशुद्धी

काहीही न सुचणे, चिडचीड होणे, प्रचंड थकवा येणे. यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर मानस सर्व देहशुद्धी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

श्री गुरूंची आरती : ज्योत से ज्योत जगाओ

थोर गुरुंच्या महतीचे वर्णन करणारी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही स्वामी मुक्तानंद विरचित आरती या लेखात दिली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, आरतीचा अर्थ आणि भावार्थ पाहूया. तसेच त्याचा ऑडियोही ऐकूया.

शिवाचा नामजप

देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे.