१. आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर सकारात्मकता वाढली आणि मन हलके झाले !
‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’ – श्री. किशोर पिलाजी पडवळ (व्यावसायिक), खोपोली, रायगड.
२. ‘आश्रम पाहून ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्यास मिळाले.’ – श्री. जनार्दन सखाराम जाधव, अध्यक्ष, बाबू मामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, रायगड.
३. ‘आश्रम पहातांना ‘न भूतो न भविष्यति ।’ असे सुंदर दैवी कार्य आहे’, असे वाटले.’ – श्री. अमोल म. शिंदे, भूमी संरक्षण जिल्हा संयोजक, हिंदु जागरण मंच, नगर, महाराष्ट्र.
४. ‘आश्रम पाहून मनाला समाधान प्राप्त झाले. आश्रमातील नियोजन सर्वाेत्कृष्ट वाटले.’ – श्री. बाळकृष्ण राजाराम बाईत, कात्रण, पोफळवणे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
५. ‘आश्रम पाहून ‘पुरातन हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊ शकते’, असा विश्वास वाढला.’ – श्री. उल्हास रजनीनाथ वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग, बोरीवली (प.), मुंबई.

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला...
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !