जळगाव – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने समाजाला आनंददायी बनवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पाळधी येथील धर्मप्रेमीना ‘स्वामी समर्थ केंद्रा’त ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर श्री. राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पुष्कळ धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !
- ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !
- रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
- श्रीरामनवमी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !
- मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !
- राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !