गायन सेवा सादर करणार्‍या दोन साधिकांपैकी एकीचे डोळे बंद असणे आणि दुसर्‍या साधिकेचे डोळे उघडे असणे यांमागील शास्त्र !

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली.

तासगाव येथे धर्मप्रेमींसाठी झालेल्या साधना शिबिरांत सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

तासगाव (जिल्हा सांगली) तालुक्यातील तासगाव, कुमठे आणि जुळेवाडी या तीन गावांमध्ये धर्मप्रेमींसाठी साधना शिबिर घेण्यात आले.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांची देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट !

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी २३ जून २०१९ या दिवशी सायंकाळी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली.

पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट

पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांनी त्यांचा परिवार आणि नातेवाईक यांच्या समवेत २ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली.

योगा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव ! – श्रीमती वासंती लावंघरे, सनातन संस्था

योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही फार पुढचा टप्पा आहे. योगा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी काढले

सनातन संस्थेचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे ! – पू. श्यामपुरी महाराज

सातारा येथे १६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या वेदभवन मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.

ज्योतिषशास्त्र खोटे म्हणणार्‍या बुद्धीवाद्यांना चपराक !

‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’