‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून शिकवले जात आहे प्राचीन भारतीय विज्ञान !
‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञान शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञान शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेसबूक’ अन् ‘यू ट्यूब’ या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘नामजप सत्संग’, ‘बालसंस्कारवर्ग’, ‘भावसत्संग’, तसेच ‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन सत्संग शृंखले’चे आयोजन केले जात आहे.
सनातन संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी वार्षिक ‘सनातन पंचांग’ (दिनदर्शिका) प्रसिद्ध केले जाते. अल्पावधीतच हे पंचांग लोकप्रिय झाले आहे.
शहरात राहून नक्षलवाद्यांना समर्थन करणारे, त्यांच्या चळवळीत सहभाग घेणारे, त्यांना विचारशक्ती आणि धनशक्ती पुरवणारे ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून ओळखले जातात.
‘महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेने ९.१०.२०१९ आणि १०.१०.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते श्री सिद्धिविनायक मूर्तीची चैतन्यमय अन् भावपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘श्री सिद्धिविनायक … Read more
अन्नदान करणे, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे.
पितृपक्ष काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते.
सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १५.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
ज्या जिज्ञासूना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा, असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.