हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु राष्ट्रात ‘द्रष्टापुरुष’ म्हणून ओळखले जातील ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाद्धार, राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० हटवणे, या घटनांवरून डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित असलेला ‘सांस्कृतिक हिंदु राष्ट्रवाद’ आणि सावरकर यांना अपेक्षित असलेला ‘राजकीय हिंदु राष्ट्रवाद’ सत्यात उतरतांना दिसत आहे.

धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन यांमुळे हिंदुहित शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर केवळ २० टक्के असलेल्या मुसलमानांची ‘हलाल’ची उत्पादने लादली जात आहेत. ‘हलाल’च्या माध्यमातून मिळणार्‍या आर्थिक स्रोतांद्वारे केवळ आतंकवाद्यांनाच साहाय्य केले जाते. त्यामुळे हलाल पद्धतीला हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

सनातन संस्थेवर नव्हे, तर हिंदुद्रोही मंत्र्यांवरच बंदी घाला ! – ह.भ.प. कारभारी साहेबराव अंभोरे महाराज, उपाध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संत आणि शूर यांची भूमी असूनही येथे प्रतिदिन हिंदुविरोधी भूमिका घेतली जाते. हे योग्य नसून हिंदु धर्माची पताका सर्वत्र फडकवणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या मंत्र्यांना आवर घालणे आवश्यक आहे.

धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला धान्य अर्पण करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्न-धान्य दान करणे’, हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

२५ डिसेंबरला नाताळऐवजी तुळशीपूजन करणे, म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणे होय ! – सदगुरु नंदकुमार जाधव

भारतीय संस्कृती तुळशीला देवता म्हणून पूजते. त्यामुळे २५ डिसेंबर या दिवशी असलेल्या तुळशीपूजन दिनानिमित्त येथे हिंदु राष्ट्र सेना आणि योग वेदांत सेवा समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

साधकांचा आनंद द्विगुणित करणारा पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार या दोन संतरत्नांची अनमोल भेट देऊन श्रीगुरूंनी साधकांचा आनंद केला द्विगुणित ! सोहळा अनुभवल्यानंतर सर्वांच्या मनात हाच भाव होता, ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी !’

घरच्या घरी भाजीपाला लागवडीचे आवश्यक घटक

‘वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच बनवत असतात. या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसिस)’ असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी हवा (कार्बन डायऑक्साईड), पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. या ३ घटकांव्यतिरिक्त लागणारे घटक झाडे मातीतून शोषून घेत असतात. यामुळे झाडांना खते द्यावी लागतात.

जागतिक महामारी पसरवणार्‍या ‘कोरोना विषाणूं’नंतर आता आलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा !

‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !

दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले