मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करून आध्यात्मिक लाभ मिळवा !

करसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

कोकण प्रांतातील (रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा) अर्पणदात्यांना धान्य अर्पण करण्याची सुसंधी !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील धान्ये आणि कडधान्ये आदी अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

दही खाताय, मग हे वाचाच !

दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही. आयुर्वेदात आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे.

‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

साधकांना प्रत्यक्ष धर्माचे ज्ञान, म्हणजेच स्वतःची प्रज्ञा जागृत करून तिच्या आधारे निर्णय घेण्याचे सामर्थ्य उत्पन्न होत नाही. त्यामुळे साधकांना स्वतःची साधना योग्य प्रकारे, म्हणजेच धर्मपालनाच्या स्वरूपात करता येत नाही.

भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी ८ जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. आश्रमभेटीच्या वेळी श्री. माहूरकर यांनी साधकांना मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण

सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राविषयी सांगितले होते आणि आता समाजालाच नव्हे, तर संतांनादेखील हिंदु राष्ट्राविषयी कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र द्वारापूर,…

‘रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यावर त्रास होऊ नये’, यासाठी साधकांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत !

‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून गोशाळा उभारणारे श्री. राहुल रासने

साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो.