कोरोना ज्वर आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदीय उपचार
जर वैद्यांनी याप्रमाणे चिकित्सा केली, तर कोरोना ज्वर असो किंवा कुठलाही ज्वर असो रुग्णाची गंभीर परिस्थिती उद्भवणे, रुग्णाला रुग्णालयात भरती करायची वेळ येणे याची शक्यता खूप न्यून होऊ शकते.
जर वैद्यांनी याप्रमाणे चिकित्सा केली, तर कोरोना ज्वर असो किंवा कुठलाही ज्वर असो रुग्णाची गंभीर परिस्थिती उद्भवणे, रुग्णाला रुग्णालयात भरती करायची वेळ येणे याची शक्यता खूप न्यून होऊ शकते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन मांडणींच्या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली
जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.
घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये असणारी ज्ञानशक्ती ब्राह्मतेजाच्या बळावर कार्यरत झाल्यामुळे त्यांना वेदांच्या मंत्रांचा उच्चार स्पष्टपणे आणि सहजरित्या करता येतो अन् त्यांना वेदांतील ज्ञानाचे आकलनही व्यवस्थित होते.
वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला.
सनातन संस्था आमचेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे कौतुकोद्गार अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘अध्यापक प्रबोधिनी’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमंत्रण
ईश्वरी राज्य येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे गेली ३० – ३५ वर्षे कार्यरत आहेत. हा ‘सत् विरुद्ध असत्’ असा लढा आहे. या कार्यासाठी त्यांनी साधनारत असलेले सहस्रो साधक घडवले आहेत आणि त्यांना ते या समष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.
पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.