शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना तांब्याचे आणि विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना सोन्याचे कडे त्यांच्या उजव्या हातात घालण्यास देण्यामागील अध्यात्मशास्त्र !

घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये असणारी ज्ञानशक्ती ब्राह्मतेजाच्या बळावर कार्यरत झाल्यामुळे त्यांना वेदांच्या मंत्रांचा उच्चार स्पष्टपणे आणि सहजरित्या करता येतो अन् त्यांना वेदांतील ज्ञानाचे आकलनही व्यवस्थित होते.

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध प्रकारचे त्रास आणि त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये !

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याला ज्ञानशक्तीचे पाठबळ मिळण्यासाठी ईश्वर सनातन संस्थेकडे ज्ञानशक्तीचा प्रवाह पाठवत आहे. या प्रवाहात ज्ञानशक्तीने ओतप्रोत भरलेले चैतन्यदायी …

आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

हे ज्ञान वाचल्यावर युगायुगांत सूक्ष्मातील युद्ध कसे असते, याची थोडीफार कल्पना या लेखावरून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न

पर्यावरण म्हणजेच ‘पर्याप्त स्थितीत निर्माण झालेली आवरणात्मक माया.’ वर्तमानस्थितीला ‘पर्याप्त स्थिती’ असे म्हणतात. वर्तमानस्थितीत वातावरणात विविध ऊर्जांच्या संचयातून, तसेच कार्यकारी भावातून अनेक तर्‍हेचे प्रवाह निर्माण होत असतात आणि लयाला जात असतात. या नश्वर वर्तमानात्मक वायूमंडलाच्या स्थितीला ‘पर्यावरण’ म्हणतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते. तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही.

आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी

ज्या वेळी या सर्वांपैकी कोणताही एक घटक पुन्हा प्रत्यक्ष क्रिया करतो, त्या वेळी ईश्वराची संकल्पशक्तीही क्रिया करून ईश्वराची समष्टी संकल्पशक्ती प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण इच्छेमुळे जागृत होऊन साधकांवर नामजपादी उपाय करते.

‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

साधकांना प्रत्यक्ष धर्माचे ज्ञान, म्हणजेच स्वतःची प्रज्ञा जागृत करून तिच्या आधारे निर्णय घेण्याचे सामर्थ्य उत्पन्न होत नाही. त्यामुळे साधकांना स्वतःची साधना योग्य प्रकारे, म्हणजेच धर्मपालनाच्या स्वरूपात करता येत नाही.

हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम

‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे बीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.

चित्तशुद्धी

गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक अष्टांग साधना करणारा असल्यामुळे त्याचे मन, बुद्धी आणि देह (शरीर) यांचा त्याग होणे लवकर शक्य होते. चित्तशुद्धीसाठी साधकाच्या देह (शरीर) बुद्धीचा त्याग ८० टक्के, मनाचा त्याग ७० टक्के आणि बुद्धीचा त्याग ६० टक्के होणे आवश्यक असते.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

लेख क्रमांक : १ अनुक्रमणिकासनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !१. आध्यात्मिक पातळी घोषित करण्याचे महत्त्व१ अ. आध्यात्मिक पातळी घोषित न केल्यास जिवामध्ये अप्रकट स्वरूपात शक्ती कार्यरत रहाणे१ आ. आध्यात्मिक पातळी घोषित केल्याने आकाशतत्त्वामुळे शक्तीची जागृती होणे१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या कार्यपद्धतीचे लाभ२. … Read more