अध्यात्मविषयक अपसमज (भाग २)
समाजाला अध्यात्माचे योग्य शिक्षण कोठेही न दिले गेल्यामुळे समाजामधे निर्माण झालेल्या अयोग्य समजुतींविषयी दिले आहे.
समाजाला अध्यात्माचे योग्य शिक्षण कोठेही न दिले गेल्यामुळे समाजामधे निर्माण झालेल्या अयोग्य समजुतींविषयी दिले आहे.
आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.
अहेर या संकल्पनेविषयी आपण जर शास्त्रीय भाषेत समजून घेतले, तर अनाठायी होणारा व्यय थांबवू शकतो.
एकादशी या व्रताचे महत्त्व आणि एकादशी व्रताचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते.
व्रत अंगीकारल्यावर ते फलद्रूप होण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक ठरते.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.