सक्षम अन् कणखर असलेली प्राचीन स्त्री आणि अबला आधुनिक स्त्री !
अद्ययावत होऊ पहाणारी, पैसे बेगुमान उधळणारी, मनमानी करणारी, एकाकी, सिगरेट पिणारी, मद्यपान करणारी, उपहारगृहामध्ये पुरुषासमवेत एकटी रहाणारी ती शूर, स्वतंत्र नि मुक्त आहे का ?
अद्ययावत होऊ पहाणारी, पैसे बेगुमान उधळणारी, मनमानी करणारी, एकाकी, सिगरेट पिणारी, मद्यपान करणारी, उपहारगृहामध्ये पुरुषासमवेत एकटी रहाणारी ती शूर, स्वतंत्र नि मुक्त आहे का ?
‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे.
मनाने आणि शरिराने कोमल असणार्या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.
बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली.
पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’
शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये
‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.
प.पू. परूळेकर महाराज गेले काही मास आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला दुपारी २.१५ वाजता ‘श्रीरामनगरी’ आश्रमातील श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांच्या मधल्या परिसरात समाधीस्त करण्यात आले.
‘सौर यंत्रणा बसवणार्या आस्थापनांनी आपल्या अनभिज्ञतेचा अपलाभ घेऊन फसवणूक करू नये’, यासाठी या लेखातील सूचनांचे पालन करा आणि आपली आर्थिक हानी टाळा !
आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ