श्री हनुमानचालीसाचे पठण , तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

श्री हनुमानचालीसाचे पठण करणे आणि हनुमानाचा नामजप करणे, यांचा ते करणा-यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली.

श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपाचा परिणाम अधिक होणेे

आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

‘श्रीमद्भगवद्गीता’ या धर्मग्रंथाचे पठण केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

श्रीमद्भगवद्गीतेमुळे ‘जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये’, याचे ज्ञान होते. ती वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करते आणि दुःखी-कष्टी लोकांना आश्‍वस्त करते.

फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून वाजवल्यावर साधक-श्रोते, वादक, वाद्य (गिटार), तसेच पक्षी आणि प्राणी यांवर नकारात्मक परिणाम होणे; पण त्यांनी संतांच्या भजनाची धून वाजवल्यावर त्या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

रतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने सत्त्वगुणी भजनाची धून वाजवल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

श्री गणेशचतुर्थीला केलेल्या श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि त्यामुळे पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सिद्धीविनायक व्रताच्या पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजकाला, तसेच पूजाविधी सांगणा-या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

कागदी लगद्याची गणेशमूर्ती हानीकारक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध !

सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले.

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाचे यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..

सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !

‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.