परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.

अठरा वर्षांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधना म्हणून तबलावादनाचा सराव चालू केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.

घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.

आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यावर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणे

पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते.

गोमूत्र प्राशन केल्याने १० वर्षांपासून असणारे मद्यपानाचे व्यसन सुटणे

गोमूत्राने मोठे आजारही बरे होतात, उदा. कर्करोग, दमा, मधुमेह इत्यादी. मला कोणताही आजार नव्हता; परंतु मद्यपानामुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि अन्य समस्याही दूर झाल्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एकाच वेळी बरे करणारे जगात एकही औषध नाही.

घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले.

केवळ महर्षींच्या कृपेने भ्रमणभाषद्वारे चेन्नईत संपर्क होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्‍वस्त करणारा निरोप देता येणे

‘१२.१२.२०१६ या दिवशी ताशी १२० किलोमीटर वेगाने वहाणारे ‘वरदा’ हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीवर धडकले. या आपत्काळात चेन्नई येथील साधकांनी देवाची कृपा अनुभवली. संत आणि महर्षि यांच्या सांगण्यानुसार पुढील काळात अशा प्रकारच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळत असल्याने मित्रांनाही तसे करण्यास सुचवणे

मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो.

वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..

घरातील प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी १५ – २० फुलपाखरे घरात येऊ लागणे

फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.