वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ?

व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणा-यांना विविध त्रास होतात.

मानसपूजा

मानसपूजेची व्याख्या, महत्त्व आणि मानसपूजा कशी करावी याचे उदाहरण येथे पाहूया.

दानाचे महत्त्व

दान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्‍वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात.

वास्तू आणि वाहन यांची शुद्धी कशी कराल ?

वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे `शुद्धी’ करणे होय.

नामजप कोणता करावा ?

योग्य नामजप कोणता, तो कसा करावा, नामजपाचे महत्त्व आणि नामजपाचे टप्पे याची माहिती येथे देण्यात आली आहे.

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.