जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
अर्जुनाची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगून धर्मसंस्थापनेचे महान कार्य करून घेतले. याचप्रमाणे आपल्या मनातील विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक आहे. आपल्या मनातील विषय, चिंता आपण मित्राजवळ बोलून दाखवल्यास आपले मन हलके होते आणि मनावरील ताणही दूर होतो, असे मार्गदर्शन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी
