साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !
ज्ञानोबा-तुकोबा यांचा वारसा असणारा, वारकर्यांच्या दिंड्या-पताका यांनी दुमदुमणारा, भजन-कीर्तनात दंग होणारा, गणेशोत्सवात लगबगून जाणारा, प्रदीर्घ संतपरंपरेचा वारसा असणारा महाराष्ट्र साधू-संतांसाठी असुरक्षित ठरतो कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, नांदेड येथील घटनांनंतर नुकत्याच सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे देशात महाराष्ट्राची अपकीर्ती होत असून अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास यापुढील … Read more