शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडन
शाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या विषयी इथे माहिती आहे.
शाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या विषयी इथे माहिती आहे.
मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.
मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.
मांसाहार केल्यामुळे जिवातील तमोगुण वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीत विघ्न उत्पन्न होतो आणि जीव संसारचक्रात अडकतो.
ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते.
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.
आपला आहार सात्त्विक असावा. शास्त्रात आहाराची दोन अंगे सांगितली आहेत. आपण ती समजून घेऊया.
माणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात.
हिंदु धर्मशास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.