१०० टक्के अचूक भविष्यासाठी स्त्री बीज फलित झाल्याची वेळ कळणे आवश्यक !

साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते.

ज्योतिषशास्त्र – वेदांचे अंग !

‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे इंग्रजी नावांचे ग्रह भारतीय ज्योतिषशास्त्रात कसे ?

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले, तरीही ते या पूर्वी अस्तित्वात असून त्यांचा उल्लेख आढळतो.

ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्‍या सेवकाच्या कुंडलीतील योग

औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे.

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे ?

७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील…

वैदिक धर्म आणि संस्कृती यांच्या उत्थापनासाठी तरूणांच्या सहभागाचे महत्त्व !

भगवान मनूच्या लक्षावधी वर्षांच्या समाजव्यवस्थेचा उच्छेद करण्याकरताच समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात आली.

ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्व

मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.

‘ॐ’चा स्वर ऐकल्याने वाढतो शरीरातील प्राणवायू !

सलग ३० मिनिटे ‘ॐ’चा स्वर ऐकल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड अल्प होतो, असा शोध नववी इयत्तेत शिकणार्‍या अन्वेशा रॉय चौधरी या १४ वर्षांच्या मुलीने लावला आहे.

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.