‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

ग्रहदोषांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय

ग्रहदोष म्हणजे कुंडलीतील ग्रहांची अशुभ स्थिती. कुंडलीतील एखादा ग्रह दूषित असल्यास त्या ग्रहाची अशुभ फळे व्यक्तीला प्राप्त होतात,

भगवान कार्तिकेयाचे स्वरूप असणारे तेजस्वी नक्षत्र : कृत्तिका !

​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो.

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.

पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पूर येणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्‍वास ठेवल्यास काय चूक ?

ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.

ज्योतिषशास्त्र खोटे म्हणणार्‍या बुद्धीवाद्यांना चपराक !

‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’