कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक युती योग, केंद्र योग किंवा प्रतियोग असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात धाडसी आणि पराक्रमी असल्याचे दिसते. रवि आणि मंगळ या ग्रहांमधील युती योग वेगवेगळ्या राशीतून आणि स्थानातून वेगवेगळी फळे देतात.

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

ग्रहदोषांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय

ग्रहदोष म्हणजे कुंडलीतील ग्रहांची अशुभ स्थिती. कुंडलीतील एखादा ग्रह दूषित असल्यास त्या ग्रहाची अशुभ फळे व्यक्तीला प्राप्त होतात,

भगवान कार्तिकेयाचे स्वरूप असणारे तेजस्वी नक्षत्र : कृत्तिका !

​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो.

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.

पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पूर येणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्‍वास ठेवल्यास काय चूक ?