ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.

ज्योतिषशास्त्र खोटे म्हणणार्‍या बुद्धीवाद्यांना चपराक !

‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’

१०० टक्के अचूक भविष्यासाठी स्त्री बीज फलित झाल्याची वेळ कळणे आवश्यक !

साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते.

ज्योतिषशास्त्र – वेदांचे अंग !

‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे इंग्रजी नावांचे ग्रह भारतीय ज्योतिषशास्त्रात कसे ?

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले, तरीही ते या पूर्वी अस्तित्वात असून त्यांचा उल्लेख आढळतो.

ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्‍या सेवकाच्या कुंडलीतील योग

औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे.

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे ?

७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील…

ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्व

मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.