वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

वॉशिंग्टन (अमेरिका) – जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. अशा प्रकारचा पालट चंद्रावरही होऊ शकतो. वर्ष २०३० मध्ये हवामान पालटामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्यासह चंद्र त्याच्या कक्षेपासून बाजूला सरकणार आहे. त्यामुळे विनाशकारी पूर येण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने तिच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, समुद्राच्या लाटा नेहमीच्या तुलनेत २ फूट अधिक उंच असतील. घरामध्ये पाणी भरू शकते. अशी स्थिती पुढील १० वर्षे अधूनमधून उद्भवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा”

  1. It is important to note that this research brings the earlier prediction forward by 70 years. So previous study said this thing can happen around 2100, while now they say 2030. The way climate is changing, am sure if they do this study after 6 months , they will say that it will happen in 2025. Which is what Sanatan is also saying.

    Reply

Leave a Comment