
‘येत्या काळात अनेक वैश्विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे. ‘येत्या काळात ४७ लाख लोकांना स्थलांतर करावे लागेल’, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’, असे वचन दिले आहे. आज विश्वात विज्ञानाच्या आधारे प्रगती होत आहे. या प्रगतीचा अध्यात्म किंवा धर्म हा पाया नसेल, तर ती प्रगती विध्वंसाकडे जाऊ शकते. त्यामुळे मानवाने आध्यात्मिक विकासावर लक्ष द्यायला हवे.
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !