गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#Earthquake of magnitude 6.4 shakes Assam; 2 aftershocks reported
(reports @utpal_parashar)
https://t.co/YMK819B7uY pic.twitter.com/HM7KAiQYyg— Hindustan Times (@htTweets) April 28, 2021
भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, अनेक घरांच्या भिंतीही तुटल्या, तसेच रस्त्यांना तडे गेले. एवढेच नाही, तर नारायणपूर येथील तांदुळाच्या शेतात भूमीतून पाण्याची धारच चालू झाली.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !