जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील पूर्व भागात पूर आणि भूस्खलन यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली, तर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला. लेम्बाता बेटावर ‘सेरोजा’ चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील ज्वालामुखीतील लाव्हा रस वेगाने बाहेर आल्यामध्ये १२ हून अधिक गावांमध्ये हाहा:कार माजला. यात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण बेपत्ता आहेत.
Home > सनातन वृत्तविशेष > आपत्काळ > इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू
इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
- ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
- युरोपात युद्धाचे ढग गडद !
- २४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
- अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !