चेन्नई – अण्णानगर, चेन्नई येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधना करण्याचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. श्री. बालाजी यांनी आपल्या जीवनात ‘गुरूंचे महत्त्व’ याविषयी विचार मांडले. उपस्थितांनी सत्संगात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करवून घेतले. असे सत्संग यापुढेही आयोजित करण्यात यावेत, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !
चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्राप्रमाणे योग्य साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्था
आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था
कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !
ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !
रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !