चेन्नई – अण्णानगर, चेन्नई येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधना करण्याचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. श्री. बालाजी यांनी आपल्या जीवनात ‘गुरूंचे महत्त्व’ याविषयी विचार मांडले. उपस्थितांनी सत्संगात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करवून घेतले. असे सत्संग यापुढेही आयोजित करण्यात यावेत, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

