चेन्नई – अण्णानगर, चेन्नई येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधना करण्याचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. श्री. बालाजी यांनी आपल्या जीवनात ‘गुरूंचे महत्त्व’ याविषयी विचार मांडले. उपस्थितांनी सत्संगात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करवून घेतले. असे सत्संग यापुढेही आयोजित करण्यात यावेत, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
- श्रीरामनवमी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !
- पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
- मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !
- राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !
- कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था