१. व्याख्या
ब्रह्मचर्यव्रत धारण केलेल्या विद्यार्थ्याने गुरुगृहातून स्वगृही परत येणे, यास ‘समावर्तन’ किंवा ‘सोडमुंज’, असे म्हणतात.
२. विधी
या वेळी पुढील गोष्टी मंत्रपूर्वक करतात – वस्त्रधारण, काजळधारण, कुंडलधारण, पुष्पमालाधारण, जोडाधारण, छत्रधारण, दंडधारण आणि सुवर्णमणीधारण. आता मुलगा गृहस्थाश्रमात परत येणार असल्याने गृहस्थाप्रमाणे रहाणे त्याला या विधीद्वारे शिकविले जाते.
३. सोडमुंज आणि मुंजा
‘ब्रह्मचारी मृत झाल्यास त्याचा मुंजा समंध होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची सोडमुंज करण्याची गडबड करतात; पण ब्रह्मचारी मृत झाला, तरी त्याची अंत्येष्टी करण्यापूर्वी त्याचे समावर्तन होऊन अर्कविवाह होऊन लगेच पुढील अंत्येष्टी करतात.
विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व
हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !
मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !
उपनयन (व्रतबंध, मुंज)
चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)
अन्नप्राशन