प्रवचन ३ : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र
आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदप्राप्तीसाठी असली, तरी सध्या सर्वांचे जीवनच संघर्षमय आणि तणावाचे झाले आहे. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म कृतीत आणणे म्हणजे साधना करणेच आवश्यक आहे. आज आपण ‘नामजपामुळे होणारे लाभ आणि सत्संगाचे महत्त्व’ हा विषय पहाणार आहोत.