सत्संग ११ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची तोंडओळख

मागील सत्संगात आपण भाव म्हणजे काय ?, भाव आणि भावना यांमध्ये असलेला भेद , तसेच भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये मानसपूजेचे महत्त्व आणि ती कशी करायची हे समजून घेतले होते. ‘भाव तेथे देव’ असल्याने नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांच्या जोडीला मानसपूजा असे भावजागृतीचे प्रयत्न करून भगवंताच्या अखंड अनुसंधानात रहाणे कसे शक्य होते याविषयी शिकलो. आज आपण स्वभावदोष निर्मूलन करण्याचे महत्त्व विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

सत्संग १० : भावजागृतीचे प्रयत्न, मानसपूजा

कोणत्याही साधनामार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलन झाल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. सोप्या भाषेत समजून घ्यायचे, तर आध्यात्मिक उन्नती म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत उन्नती होणे. ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर दोषरहित आणि गुणवान ईश्वराप्रमाणे होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सत्संग ९ : साधनेची अंगे

मागील सत्‍संगात आपण सत्‍संग म्‍हणजे काय ? आणि सत्‍संगाचा आपल्‍याला कसा लाभ होतो ? याविषयी समजून घेतले होते. आजच्‍या सत्‍संगात आपण साधनेची अंगे कोणती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

वर्ष २०२१ मध्ये येणार्‍या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयीची वैशिष्ट्ये !

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.

पीडितांचे दुःख निवारणारे साखळी, गोवा येथील दत्त देवस्थान !

सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !

माणगाव येथे प.प. टेंब्येस्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्तमंदिर

इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.

कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर

कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू जिल्ह्यात तुंगा नदीच्या काठी शृंगेरी नावाचे गाव आहे. येथील पर्वतावर पूर्वी शृंगऋषि रहायचे; म्हणून या स्थानाला ‘शृंग गिरि’ असे नाव पडले. पुढे शृंगगिरीचे रूपांतर ‘शृंगेरी’ असे झाले. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते.

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे, गोवा येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री दत्तमंदिर

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तमंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास, स्थान महात्म्य आणि उत्सव यांविषयी जाणून घेऊया.

सत्संग ८ : सत्संग

साधना करत असतांना नामजप हा साधनेचा पाया आहे, तर सत्‍संगामुळे पाया मजबूत व्‍हायला साहाय्‍य होते. सत्‍संगामुळे आपण साधनेत स्‍थिर होतो; म्‍हणून आज आपण सत्‍संगाचे महत्त्व काय आहे ?, हे समजून घेणार आहोत.

सत्संग ७ : कृतज्ञता

आजच्‍या सत्‍संगामध्‍ये कृतज्ञता म्‍हणजे काय ? आणि भावजागृतीच्‍या प्रयत्नांमध्‍ये कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचे महत्त्व, हे जाणून घेणार आहोत.