सत्संग १७ : आध्यात्मिक उपाय (मीठ-पाणी)
आजच्या सत्संगात आपण त्यांपैकी एक असलेल्या मीठ-पाण्याच्या उपायांविषयी जाणून घेणार आहोत. अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी मीठ पाण्याचे उपाय अत्यंत सोपे आणि प्रभावी आहेत. नियमितपणे मीठ पाण्याचे उपाय केल्यास शरीरातील अनिष्ट शक्ती नष्ट करणे शक्य होते.