Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
आपले ध्येय काय आहे? केवळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हे आपले अंतिम ध्येय नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हे एक शरीर असेल, तर ‘रामराज्य’ हा त्याचा आत्मा आहे. आपल्याला भारताला पुन्हा एकदा ‘रामराज्य’ स्थापन करायचे आहे.