कोल्हापूर येथे सनातन निर्मित ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले.

कळंबोली येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश कोठारी यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट !

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्‍या विविध सेवांविषयी जाणून घेतले.

मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !

बर्‍याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही.

Exclusive : मुसलमान मुलींना ‘हिजाब’ खरंच हवा आहे का ?

शृंगार हे स्त्रीचे नैसर्गिक कर्म आहे; परंतु ते नाकारून काळ्या स्कार्फमध्ये तिला गुंडाळणार्‍या प्रवृत्तीविषयी खरे तर स्त्रीमुक्ती चळवळ असायला हवी; पण हे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्यांना कोण सांगणार ?

जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

चौक (जिल्हा रायगड) येथून पायी चालत सकाळी ८ वाजता पू. महाराजांचे आश्रमात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे साधक उपस्थित होते. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी जिज्ञासेने आश्रम पाहून त्यानुसार काही प्रश्नसुद्धा विचारले. आश्रम भेटीनंतर आश्रमातील पूर्णवेळ साधना करणार्‍या काही साधकांसमवेत त्यांनी आस्थेने संवाद साधला.

घरच्या घरी करा बटाटा लागवड

लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो.

श्रीगुरूंची आज्ञा म्हणून घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करणार्‍या पुणे जिल्ह्यातील साधिका

गच्चीवर आणि भिंतीच्या आधारे पानफुटी, पुदीना, लिंबू, गुळवेल, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) यांसारख्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. भाजी लावतांना नामजप आणि प्रार्थना करणे, कुंड्यांभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालणे, विभूती फुंकरणे, पाणी देतांना त्यात थोडे गोमूत्र घालणे असे आध्यात्मिक उपायही देवाने करवून घेतले.

सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

वनौषधी आणि ऐतिहासिक स्थाने असलेले लातूर येथील ‘संजीवनी बेट’ !

भारतामध्ये असणार्‍या ऐतिहासिक आणि जीवनोपयोगी अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? ‘सरकारने पुरातत्व विभागाला याकडे लक्ष देऊन त्याचे संवर्धन करण्यास भाग पाडावे’, असेच जनतेला वाटते !