रामायण
रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.
रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.
व्यक्तीची आवडनिवड अन् प्रकृती यांनुसार कोणते कपडे वापरावेत, कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन, यांविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
सण, शुभदिन आणि धार्मिक विधी यांच्या दिवशी नवीन वस्त्राची घडी मोडावी. आसक्ती निर्माण होऊ नये; म्हणून नवीन वस्त्र प्रथम दुसर्याला घालायला द्यावे किंवा देवासमोर ठेवावे आणि नंतर वापरावे. नवीन वस्त्रे वापरणे, त्यांच्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे, कपड्यांची शुद्धी यांविषयी या लेखातून पाहू.
अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.
पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने आणि देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे फलदायी ठरते. संतांनी वापरलेली वस्त्रे वापरल्याने कोणते आणि कसे लाभ होतात, हे या लेखातून पाहू.
या लेखात सनातनच्या साधिकेने कापडाच्या विविध प्रकारांची काढलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे आणि केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण देण्यात आले आहे.
श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने टोलेजंग घर बांधतात. ते बाहेरून झगमगाट अन् प्रदर्शनीय वाटावे, असे असते. त्यामुळे बाहेरून जाणार्या पादचार्यांना मात्र त्यांच्या ऐकिवात असलेल्या वृत्तीमुळे त्याचे वैषम्य वाटते. काहींना…
अंगभर कपडे परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत; फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.
स्थूल पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. रामनवमी हा उत्सव साजरा करण्यामागील इतिहास, महत्त्व, उत्सव साजरा करण्याची पद्धत….
