१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाचे यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..

दृष्ट काढण्याच्या पद्धतीमागील शास्त्र आणि अनुभूती

या लेखात आपण दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्‍याने आणि ज्याची दृष्ट काढायची या दोघांनी प्रार्थना करायचे महत्त्व; ज्याची दृष्ट काढायची, त्याने तळहात वरच्या दिशेने का ठेवावे; ओवाळण्याचे महत्त्व, दृष्ट काढणार्‍याने मागे वळून का पाहू नये, दृष्ट काढल्यानंतर दोघांनीही नामजप का करावा, त्यांनी हातपाय का धुवावेत, प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढण्याचे कारण आणि दृष्ट काढतांना संबंधित शब्द मराठीत म्हणतांना आलेली अनुभूती, याविषयी जाणून घेऊ..

आकुर्डी (चिंचवड) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आकुर्डी येथील भवानीमाता मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमाप्रमाणे नाव ठेवतांना नेहमी सात्त्विकच ठेवावे; कारण यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांचा आपल्याला लाभ होत असतो..

मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना होते अपत्यप्राप्ती ! – देवीभक्तांची श्रद्धा

मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते..

वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

गेल्या १० वर्षांपासून ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयीची सूत्रे मांडतात..

प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा !

विविध तीर्थक्षेत्रांत असणार्‍या मूर्ती या अधिकांश स्वयंभू आणि संतांनी स्थापन केलेल्या असतात. अशा मूर्तींवर अधिक काळापासून षोडशोपचार पूजन झाल्याने त्यांमध्ये देवतातत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट झालेले असते. त्यामुळे पूजकाला आणि भाविकाला देवतेकडे पाहिल्यावर चैतन्याचा अन् सात्त्विकतेचा लाभ होण्याचे प्रमाण अत्याधिक असते..