भाज्यांची उन्हाची आवश्यकता

बर्‍याचदा सर्वांनाच, त्यांतही नवीन बागकर्मींना काही प्रश्न नेहमी पडत असतात अन् ते म्हणजे ‘कुठल्या भाज्यांना किती ऊन लागते ? भाज्यांच्या पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची आवश्यकता काय असते अन् आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट ऊन असो किंवा सूर्यप्रकाश, आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो ?’ या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख !

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

तुम्हाला नैसर्गिक शेतीचे प्रकल्प पाहून आश्‍चर्य वाटेल. ‘हे असे कसे होऊ शकते ?’, असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील. (या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीच) आम्ही या प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रज्ञांना, तसेच असंख्य शेतकऱ्यांना जोडले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे शोधनिबंध सिद्ध आहेत.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

भूमीमध्ये फॉस्फरस, यशद (झिंक), पोटॅश, तांबे यांसारखे अनेक खनिज घटक असतात; परंतु हे घटक स्वतःहून वनस्पतीला अन्न म्हणून उपलब्ध होत नाहीत. गांडूळ, तसेच भूमीतील सूक्ष्म जीवाणू त्या घटकांपासून अन्न निर्माण करतात आणि वनस्पतींच्या मुळांना देतात.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग २)

जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग १)

गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !

शेतमालातील रासायनिक अंश : दैनंदिन आहारात समाविष्ट झालेले विष !

‘मॅगी या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांविषयी देशात भरपूर चर्चा झाली; मात्र घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते.x`

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून गोशाळा उभारणारे श्री. राहुल रासने

साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो.

वाफसा : झाडांसाठी आवश्यक पाण्याची स्थिती

पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते.