आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ६

आपत्कालीन लेखमालिकेतील या भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणा-या नित्योपयोगी वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत. या वस्तू कोणत्या आहेत, ऋतूंप्रमाणे लागणा-या वस्तू, संरक्षणासाठी लागणा-या वस्तू आदींविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ४

तोंड धुणे, स्नान करणे, लादी पुसणे, कपडे धुणे, वाहन धुणे यांसारखी कामे करतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी लावून घ्यावी.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

सध्या भारतातील महानगरे, तसेच अन्य मोठी शहरे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रोगराई हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे मित्र कि शत्रू ?

शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले.

शेतकर्‍यांनो, साधना म्हणून शेती करा आणि समृद्ध व्हा !

‘शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर कर्जमाफीसारखे वरवरचे उपाय योजण्यापेक्षा प्रत्येक शेतक-याला ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायला शिकवावी’, असे सनातन संस्था सांगते.

भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच सिद्धता करा !

वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिस-या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे.