जिवामृत : सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रातील ‘अमृत’ !

‘कोणतेही झाड त्याच्या मुळांवाटे अन्नद्रव्ये शोषून घेते. ही अन्नद्रव्ये मातीत असतात. असे असले, तरी मातीतील अन्नद्रव्ये झाडाला मिळण्यासाठी काही सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते.

जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील !

आगामी वर्षात ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी पाऊस पडेल. जनावरांच्या चार्‍यांची सोय होईल. पिवळ्या रंगाच्या वस्तूंना महागाई राहील, आषाढ मासात १५ दिवस अगोदर पाऊस लांबणार आहे. जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील.

पेठेतील कोणतेही खत न वापरता लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?

या लेखात लागवडीची जी पद्धत दिली आहे, ती अत्‍यंत सोपी आणि येताजाता करून पहाण्‍यासारखी आहे. दिवसाकाठी १५ ते २० मिनिटे यासाठी काढून सर्वांनी आवर्जून ही लागवड करून पहावी.

कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !

कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

अनुक्रमणिका१. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !२. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !४. ३० वर्षांहून जास्त काळापासून घराच्या आगाशीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्‍या पुणे येथील सौ. ज्योती शहा५. … Read more

बहुगुणी भीमसेनी आयुर्वेदीय कापूर !

भीमसेनी आयुर्वेदीय कापराला विशिष्ट आकार नसतो. हा कापूर स्फटिकासारखा असतो. याच्या गोल किंवा चौकोनी वड्या करता येत नाही; कारण नेहमीच्या कापरासारखे यात मेण नसते.

कोरोना आणि अग्निहोत्राची उपयुक्तता !

कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.

ढगफुटी म्हणजे काय ? आणि ती कशी होते ?

गडगडाटी आणि वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा ‘लॅटिन’ शब्द आहे. ‘क्युम्युलस’ म्हणजे एकत्र होत जाणारे आणि ‘निम्बस’ म्हणजे ढग. थोडक्यात झपाट्याने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग हा प्रारंभ असतो.

संक्रांतीपूर्वी जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार ! : स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांचे भाकीत

संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे.