दु:ख : महत्त्व आणि लक्षणे

जगाच्या पाठीवर एकही मनुष्य असा नसेल की जो ‘मला दु:ख आवडते’ असे म्हणेल. या लेखात आपल्या प्रत्येकाला तिटकारा असलेल्या याच दु:खाचे महत्त्व काय आहे आणि आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास काय लाभ होतात, हे जाणून घेणार आहोत.

दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?

प्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही.

आनंद कसा मिळवायचा ?

आनंद म्हणजे ‘स्व’ ला विसरणे. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. ते जर खरे असेल, तर व्यक्तीच्या दृष्टीने ‘मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मात विलीन होणे’, हेच परमोच्च साध्य होय.

Bhav Satsang

आनंद

आनंद म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडची जीवात्म्याला शिवदशेत किंवा शिवात्म्याला अनुभूतीस येणारी अनुकूल संवेदना. आनंदाच्या विविध व्याख्या, आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?; जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ? इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

आध्यात्मिक त्रास का होतात ?

अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

मानसोपचार आणि अध्यात्म यांतील भेद

अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.

शंकानिरसन (अन्य विषय)

जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

साधनाविषयी शंकानिरसन

साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया.

नामजपाविषयी शंकानिरसन

‘नाम’ हा साधनेचा पाया आहे. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.