जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापिठांतर्गत येणार्‍या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’ने ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या नावाने हा अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.

देशातील अनेक राज्यांत अचानक मरत आहेत पक्षी !

इटलीची राजधानी रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

हिंदु धर्माभिमान्यांनो, आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी शिवरायांप्रमाणे गुरुनिष्ठेचे चिलखत धारण करा !

जो अफझलखान दोन्ही हातांनी जाड लोखंडी पहार सहज वाकवू शकत होता, त्याची कट्यार शिवरायांच्या चिलखताला कशी भेदू शकली नाही ? शिवरायांचे जीवनचरित्र वाचल्यावर अफझलखान वधाचा प्रसंग काय, तसेच औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटण्याचा प्रसंग असो, तसेच शिवरायांनी केलेल्या पाच पातशाह्यांंचा केलेला संहार असो. असे कित्येक प्रसंग महाराजांवर ओढवले; परंतु…

आपत्काळाची पूर्वसिद्धता करण्याच्या सूचना ऐच्छिक आहेत, हे लक्षात घेऊन सनातन संस्थेविषयी अपसमज पसरवणार्‍यांपासून सावध रहा !

‘सध्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून मोठ्या शहरांमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी सूचना प्रसिद्ध होत आहेत.

आपत्काळाच्या गर्तेत

कोरोनाचे संकट आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची चर्चा चालू झाली. एका सूक्ष्म विषाणूने बघता बघता संपूर्ण विश्वाचे दळणवळण ठप्प केले.

भावी महाभीषण आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे, तसेच योगासने आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.

रशियाकडून महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती !

रशियाने महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती केली आहे. हा बॉम्ब आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘स्किफ’ला जोडण्यात येणार आहे. ‘स्किफ’ क्षेपणास्त्र ६ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते. ते ६० मैल प्रतिघंटा या वेगाने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

कोरोनाच्या संकटानंतर तिसरे महायुद्ध चालू होण्याविषयीचे ९ प्रबळ संकेत !

सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्याही परिस्थितीत कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत आहे.

‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.

आपत्काळाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप

अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्‍या पडतात.