वर्धा, १४ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.
आज हिंदूंचा धर्माप्रतीचा अभिमान आणि निष्ठा न्यून झाल्यामुळे हिंदूंवर अनेक आघात होत आहेत. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे आणि म्हणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्रित प्रयत्नांची दिशा स्पष्ट व्हावी, हा उद्देश ठेवून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर वक्त्यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !