
एर्नाकुलम् (केरळ) – एर्नाकुलम् येथील तम्मनम्मधील नालंदा सभागृहामध्ये झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी सुरेश यांनी साधनेविषयी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी सौ. शालिनी सुरेश यांनी ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, नामजप कसा करावा ? पितृदोष कसे ओळखायचे आणि ते दूर करायला काय करावे ? समाजाची सद्यःस्थिती आणि त्यावरील उपाय’ यांविषयी माहिती सांगितली.
‘हिंदूंनी आता ‘मी आणि माझा परिवार’ यामधून बाहेर येऊन व्यापक व्हावे अन् स्वतःमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करावी’, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी जिज्ञासूंनी विषय पुष्कळ आवडल्याचे सांगितले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !