डोंबिवली – कलियुगात स्वभावदोष निर्मूलन केल्याविना आनंदी जीवन जगणे अशक्य आहे. दोष घालवून गुण वाढवणे ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आहे. राग येणे, मोठ्याने बोलणे, ऐकून न घेणे, आळस, अव्यवस्थितपणा, ताण येणे हे अहं आणि स्वभावदोष यांचे पैलू आहेत. व्यवहारात ‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणतात; परंतु स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे हे स्वभावात पालट करण्यावरील औषध आहे. या प्रक्रियेत संतांची संकल्पशक्ती आहे. याचा आपण लाभ करून घेऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेद्वारे आयोजित येथील अहल्याबाई होळकर शाळेतील साधना शिबिरात सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.
Home > कार्य > समाजसाहाय्य > स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद
बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन
तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर प्रवचन पार पडले !
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन
खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !