डोंबिवली – कलियुगात स्वभावदोष निर्मूलन केल्याविना आनंदी जीवन जगणे अशक्य आहे. दोष घालवून गुण वाढवणे ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आहे. राग येणे, मोठ्याने बोलणे, ऐकून न घेणे, आळस, अव्यवस्थितपणा, ताण येणे हे अहं आणि स्वभावदोष यांचे पैलू आहेत. व्यवहारात ‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणतात; परंतु स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे हे स्वभावात पालट करण्यावरील औषध आहे. या प्रक्रियेत संतांची संकल्पशक्ती आहे. याचा आपण लाभ करून घेऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेद्वारे आयोजित येथील अहल्याबाई होळकर शाळेतील साधना शिबिरात सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.
Home > कार्य > समाजसाहाय्य > स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन
- खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
- अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !