सांगली – अभ्यास करतांना मनाची एकाग्रता महत्त्वाची असते. मनात येणारे विचार नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे पटकन घालवणे शक्य असते. अलीकडच्या काळात सर्वांनाच ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास नेहमी आनंदी रहाणे शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर यांनी केले. हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा लाभ २७ विद्यार्थ्यांनी घेतला.
Home > कार्य > समाजसाहाय्य > विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! – सौ. स्मिता माईणकर , सनातन संस्था
विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! – सौ. स्मिता माईणकर , सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन
- खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
- अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !