
सांगली – अभ्यास करतांना मनाची एकाग्रता महत्त्वाची असते. मनात येणारे विचार नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे पटकन घालवणे शक्य असते. अलीकडच्या काळात सर्वांनाच ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास नेहमी आनंदी रहाणे शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर यांनी केले. हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा लाभ २७ विद्यार्थ्यांनी घेतला.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !