
वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंसमोर आज लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद, मंदिर सरकारीकरण यांसह अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथील ‘तात्यासाहेब कोरे सांस्कृतिक सभागृहा’त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पाटीदार समाजाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव कार्यक्रम ९ दिवस धर्मप्रबोधनासह पारंपरिक पद्धतीने गरबा उत्सव ४० वर्षे साजरा केला जात आहे. यासाठी मलकापूर, बांबवडे, सरूड, कोकरूड, शिराळा, आष्टा, किर्ली, कोतोली येथून धर्मबांधव एकत्र येतात. याचा लाभ ४०० हून अधिक जणांनी घेतला. सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे यांनी साधनेचे महत्त्व सांगितले. या वेळी पाटीदार समाजाचे श्री. सुरेश पटेल (मलकापूर), हरिभाई पटेल (कोडोली), मावजीभाई पटेल (बांबवडे), तुलसीदास पटेल (केर्ले), अरविंद पटेल (कोडोली), हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला