
नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.
#IPCCReport | The #IndianOcean, which includes the Arabian Sea and Bay of Bengal, has warmed faster than other oceans. #UnitedNationshttps://t.co/qwZO2rxU1f
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) August 10, 2021
पृथ्वीचे तापमान वाढल्याने कुठले दुष्परिणाम जाणवतील, याविषयी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये येत्या काही दशकांत समुद्रपातळीत वाढ, वारंवार पूर, उष्णतेच्या लाटा, काही भागांत मुसळधार पाऊन आणि त्याच वेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती अशा घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !